बनावट खत निर्मितीने शेतकरी हवालदिल ; खुपिरे येथील बनावट खताच्या रॅकेट मुळे शेतकऱ्यांत संताप
जिल्ह्यात अनेक कंपन्या रासायनिक खतांच्या बरोबर पूरक खते देतात शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते नत्र स्फुरद पालाश याचे प्रमाण नसते कृषी विभागाचे तपास अधिकारी पण चिरीमिरी घेऊन या रॅकेटला सहकार्य करत आहेत कृषी खात्याचे कोणतेच नियंत्रण या खत निर्मिती विभागाला राहिलेले नाही अनेक कंपन्यांनी आपली खते निर्मितीची दुकाने थाटली आहेत. यामध्ये कितपत नत्र, स्फुरद, पालाश असते हे गौडबंगालच आहे. शासनाचेही यावर नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. पूर्ण व्यवस्थाच अशा कंपन्यांनी ताब्यात घेतली आहे.
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News



